September 8, 2024
महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं होत परंतु भाजप आणि आर.आर.एसमुळे बदलत जात आहे – प्रणिती शिंदे
Amazon
महाराष्ट्र

महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं होत परंतु भाजप आणि आर.आर.एसमुळे बदलत जात आहे – प्रणिती शिंदे

मुंबई : भाजपच्या विरोधात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्र युवक कॉंग्रेसने विधानसभा घेराव मोर्चा काढला आहे. महागाई, आमच्यावर आणले जाणारे दबाव, विरोधकांवर आवाज दाबण्याचा जो प्रयत्न सुरु आहे. १४ कोटी पेक्षा जास्त युवक बेरोजगार झाले आहे. लोकशाहीचा अपमान होत आहे. लोकशाही खंबीर ठेवण्यासाठी आज युवक कॉंग्रेसने मोर्चा काढला आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं होत परंतु ती मानसिकता भाजप आणि आर.एस.एसमुळे बदलत जात आहे. बार्शी मध्ये झालेल्या प्रकरणाचा निषेध . परंतु त्याआरोपींना पाठिशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *