मुंबई : परीक्षेचा एक पेपर कठीण गेल्याने मुंबई मध्ये IIT मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विध्यार्थ्यांना आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे त्याच्या वडिलांसोबत बोलणे झाले होते त्यात तो थोडा टेन्शन मध्ये होता असे त्याच्या पालकांनी सांगितले.
या प्ररकरणाबद्दल केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी खंत व्यक्त केली आहे. आणि या प्रकरण बदल सखोल चौकशी व्हावी अशी उपमुख्यमंत्रांकडे मागणी केली आहे.
त्याबरोबर महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकारने या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील केली आहे